युवकांच्या समाजसेवेतून, आरोग्यसेवेतून व शिक्षणातून महाराष्ट्रातील वंचित घटकांचा उत्कर्ष घडवणे.
प्रत्येक नागरिकाला सन्मान, संधी व आवश्यक आधार मिळेल असा स्वावलंबी व सहृदय महाराष्ट्र.
रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आपत्ती निवारण व युवक विकास — राज्यभर.